हिमायतनगर तालुकाध्यक्ष दत्ता देशमुख,संचालक दत्ता पुपलवाड, दत्ता अंबेपवाड,संघपाल प्रधान,विश्वाभंर कानोटे,बाळू जाधव, यांनी
अभिनंदन केले आले आहे.
त्यांच्या निवडीचे पत्र जिल्हा प्रमुख विठ्ठल कल्याणकर, यांनी दिले आहे.या निवडीबद्दल सर्वांनी अभिनंदन केले असुन गावासह परिसरातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार असुन लवकरच माजी मंत्री बच्चू कडू यांची भेट घेऊन हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिक विम्यासह इतर अडचणी मांडणार असल्याचे कानोटे यांनी सांगितले आहे.
